मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
घरातील दागिने चोरीला गेले. महिलेने पतीवर आरोप केला. याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर महिलेचं तिच्या मुलीच्याच बॉयफ्रेंडसोबत सुरू असलेलं प्रेमप्रकरण समोर आलं. ...
return monsoon देशभरातील हवामानात बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यानुसार इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह (मायनस) असणार असून, त्याचा हवामानावर सकारात्मक परिणाम होणार आहे. ...
फिनिक्स फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ (MITRA) यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. ...