मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
योगेश लाड (४३), कुंदन कदम (५०), ज्ञानेश्वर कुंटे (५१) आणि चंद्रकांत गवारे (५२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील गवारे हा माजी पोलीस अधिकारी आहे. ...
भाजपने हिंदुत्वासोबतच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास.. अशी भूमिका बजावली आहे. भाजपने हिंदुत्व सोडले नाही, याउलट मला वाटते शिवसेनेनंच हिदुत्व सोडले आहे ...
अनिल मंडन गेले २० वर्षे जुहू चौपाटीवर चहा विकण्याचा व्यवसाय करतात. मात्र, यावेळी सरकारने पर्यटनस्थळांवर बंदी घातल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ...