मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले. त्यातून शिवसेनेने गेल्या महापालिका निवडणुकीच्या वचननाम्यात दिलेल्या वचनाची पूर्तता होणार आहे. ...
विश्वास उटगी यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार. उटगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाबार्डच्या २०११-१२ आणि २०१२-१३ च्या लेखापरीक्षणामध्ये मुंबई बँकेतील घोटाळे उघडकीस आल्यानंतर २२ एप्रिल २०१५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेतील ९ मुद्द्यांवर चौकशी करून संच ...
देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानातून भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. तर, मलिक यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी ते आंदोलनात आक्रमक झाल्याचंही दिसून आले. ...
Who is Tushar Preeti Deshmukh ? : ईडीच्या अटकेत असलेले एनसीपीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले आहे. भाजपच्या नेत्यांनी यासाठी मोर्चाचे काढला. दरम्यान आझाद मैदानावर भाजपच्या नेत्यांनी भाषणं केली. आशिष शेलारांनी भाषणात ...