आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Nari contractor News: भारताचे माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर यांच्या डोक्यातील धातूची प्लेट तब्बल ६० वर्षांनी यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना डोक्यावर आदळलेल्या चेंडूमुळे काँट्रॅक्टर मैदानातच कोसळले होते. ...
balumamachya navan changbhal Marathi serial : मराठी वाहिनीवरील मालिका ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ याच्या सेटवर सेट निर्मात्याला मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचा पाय मोडण्यात आला आहे. ...
उकाड्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना किंचित का होईना दिलासा मिळाला आहे. कारण बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रात्रीच्या किमान तापमानात घसरण झाली आहे. मुंबईत हे किमान तापमान २४.७ अंश एवढे नोंदविण्यात आले आहे. ...
Saurabh Tripathi News: अंगडिया वसुली प्रकरणात पसार असलेल्या मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या मेहुण्याच्या अटकेनंतर, त्रिपाठी यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...