मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुख्यमंत्री यांनी प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने बसेसची स्वच्छता, बसस्थानके टापटीप ठेवणे तसेच स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले होते. ...
भाजपच्या आशीष शेलारांनी तोलून मापून सांगितले की, ''कर्नाटकने 'अरे' केल्यास 'कारे'ने उत्तर देऊ.'' भाजपचे हे ढोंग आहे. 'अरे' ला 'कारे' करण्याची हिंमत असती तर भाजपवाल्यांनी बेळगावात घुसून त्या बोम्मईंचे थोबाड रंगवले असते. ...
गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. ...
Devendra Fadnavis: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई शहरातील धोकादायक व रखडलेल्या सेस (उपकर) इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे ...
Crime News: मुंबईतील खार परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेसोबत एका डिलिव्हरी बॉयने छेडछाड केल्याचे समोर आले आहे. या महिलेने या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केले आहे. ...