आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे बाह्य विभागामध्ये सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे अतिशय मोठे जाळे आहे. या जलवाहिन्या जंगल परिसर, दुर्गम तथा ग्रामीण भागातून आणि भिवंडी, ठाणे खाडीतून विस्तारत मुंबईच्या दिशेने अंथरलेल्या आहेत. ...
Neelam Gorhe : पोलिसांच्या दक्षता कमिटीची व्याप्ती वाढवली पाहिजे. महिला पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्या यांच्या भेटी झाल्या पाहिजेत. तसेच अत्याचारित महिलेला भेटण्यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली पाहिजे. ...
Mumbai News: पालिकेच्या एफ दक्षिण विभागामार्फत दादरमधील गौतम नगर येथील ३१ अनधिकृत बांधकाम शनिवारी भुईसपाट करण्यात आली. ही बांधकामे पालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या आश्रय आवास योजनेत अडथळा ठरत होती. ...
Mumbai: कारचे लोन थकलेल्या गाड्यांचा लिलाव होत असल्याची फसवी जाहिरात फेसबुकवर देत भामट्याने स्वतःला बँक ऑफ बडोदाचा रिकव्हरी क्रेडिट मॅनेजर म्हणवत एका डॉक्टरला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आला. ...
Mumbai Crime News: अनेकवेळा गावी जाताना घरावर लक्ष ठेवा, असे शेजाऱ्यांना सांगितले जाते. त्याचप्रमाणे मालाड पश्चिमला राहणारे माजीद शेख (४३) यांनी देखील उस्मानाबादला जाताना शेजाऱ्यांना झाडाला पाणी घालायला सांगून गेले. ...
Mumbai News: हल्लीची तरुणाई मोबाइलच्या आहारी गेली आहे. अनेक तरुण दिवसाचे कित्येक तास मोबाइलच्या स्क्रीनला खिळून असतात. त्यातील सोशल मीडियामुळे ते सतत आभासी जगाच्या संपर्कात असतात. त्याचाच फायदा घेत दहशतवादी संघटना तरुणांची माथी भडकवत असतात. ...