मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
indian post mango parcel गेल्या वर्षापासून देशात आणि परदेशातही रत्नागिरीचा हापूस घरपोच करण्याची सेवाही उपलब्ध झाली आहे. थेट बागेतूनही आंबावारी केली जात आहे. ...
Mumbai News: पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईत यंदा मुंबई महापालिकेने गाळउपश्याचे उद्दिष्ट १२ लाख मेट्रिक टनांवरून थेट आठ लाख मेट्रिक टनांवर आणत सुमारे ३३ टक्क्यांची कपात केली आहे. गाळाबरोबर तरंगणारा कचरा, प्लास्टिक आणि इतर वस्तूही असतात. ...
Mumbai Crime News:क्रिकेट सामना अर्धवट सोडून गेल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मित्रांनी १४ वर्षीय मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. गोवंडीतील राजीव गांधी मैदानात ११ एप्रिलला रोजी रात्री ही घटना घडली आहे. ...
Mumbai News: मुंबईत २०१७ ते ऑगस्ट २०२५ या आठ वर्षांत सुमारे दीड लाखाहून अधिक भटक्या श्वानांची नसबंदी महापालिकेने केली आहे. येत्या वर्षभरात ४५ हजार, तर पुढील तीन वर्षांमध्ये एक लाख ३५ हजार श्वानांची नसबंदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...
Dr. Ambedkar Memorial News:दादरमधील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या खर्चात वाढ होण्याची चिन्हे आहेत. पुतळ्याच्या कामासाठी लागणाऱ्या धातूचे दर दुप्पट झाल्याने प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठ ...
bhukarmapak nikal 2026 भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आल्यानंतर ९०३ पदांपैकी ७२१ पदांवरील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. ...