मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वांद्रे - खेरनगर पालिका इंग्रजी शाळा क्र.२ मध्ये मात्र काही महिन्यांपासून निकृष्ट खिचडी येत असल्याने विद्यार्थी ही खिचडी न खाता बाथरूममध्ये फेकून देत असल्याचे चित्र समोर आले आहे. ...
Mumbai News: एका इमारतींचा पुनर्विकास करण्याऐवजी अनेक इमारतींना एकत्र करत समूह पुनर्विकासाच्या (क्लस्टर रिडेव्हल्पमेंट) माध्यमातून इमारती उभ्या करत रहिवाशांचे जनजीवन सुकर करण्याचा हेतू असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. ...
Mumbai News: गोरेगाव येथील मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना रेरा कार्पेट क्षेत्रफळानुसार १,६०० चौरस फुटांचे घर दिले जाईल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ...