मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Akshay Kumar Car Accident: अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील एका कारचा भीषण अपघात झाला. मर्सिडीज कारने धडक दिल्यामुळे रिक्षा ताफ्यातील इनोव्हा कारवर जाऊन आदळली. ...
Mumbai Water Cut: मेट्रो ७-अ प्रकल्पांतर्गत जलवाहिनी जोडणीचे काम करण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा बंद किंवा कमी दाबाने राहणार आहे. ...
Bihar Bhavan News: बिहार सरकारने दिल्लीनंतर आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही बिहार भवन उभारण्याची घोषणा केली आहे. मात्र या बिहार भवनाच्या बांधणीला आतापासून विरोध होऊ लागला असून, आम्ही मुंबईमध्ये बिहार भवन बांधू देणार नाही, असा इशारा मन ...
साधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारी कांदा काढणी लांबलेल्या पावसामुळे रखडली आहे. त्यामुळे हा कांदा थेट फेब्रुवारी महिन्यातच बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. ...
BMC Elections 2026 Result: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी मुंबईत ठाकरे ब्रँड टिकला आहे हे खरे. मात्र आता भविष्यात मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आगेकूच करायची असेल तर ठाकरे बंधूंना मेहनत घ्यावी लागणार आहे, तरच काहीसा संकुचित झालेला ठा ...