आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ७ महिन्यांनंतरच्या स्थायी समितीच्या बैठकीला ६४७ प्रस्ताव मांडण्यात आले. त्यापैकी २७५ प्रस्ताव कोरोनाशी निगडित होते.स्थायी समितीच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भालचंद्र शिरसाट यांच्या सदस्यत्वाबाबत हरकत नोंदविली. ...
‘आम्ही पालिकेला आवश्यक ती व्यवस्था करण्याची परवानगी देतो. जे सदस्य बैठकीत उपस्थित राहण्यास इच्छुक आहेत, ते उपस्थित राहू शकतात आणि सभेतील विषयांवर चर्चा करू शकतात,’ असे न्यायालयाने म्हटले. ...
विशेषत: नवरात्रौत्सवात मोठ्या प्रमाणावर सामाजिक अंतराचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र असून मास्क परिधान करण्याबाबतही मुंबईकर निष्काळजीपणा करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी मोनोरेल सुरू झाली. सोमवारी मेट्रो सुरू झाली. ...