या वृत्ताची दखल घेत आर दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त मनीष साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई करत पदपथ फेरीवालामुक्त केला. ...
मुंबईच्या किनारपट्टीवर १९६० मध्ये पहिल्यांदा टेट्रापॉड्स बसवण्यात आले होते. त्यानंतर १९८२ आणि २००२ दरम्यान बसविलेल्या टेट्रापॉड्सचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. ...