मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2022 Points Table : मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएल २०२२ चे साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात आले. इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीतील अखेरचा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ...
दिल्लीच्या पराभवाने RCBचे प्ले ऑफचे तिकिट पक्के होणार होते आणि ते झाले... मुंबई इंडियन्सच्या हातात चावी असल्याने RCB ने रोहित शर्माच्या संघाला आधीच पाठिंबा जाहीर केला होता. ...
आयपीएल २०२२ च्या शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात झालेल्या या पराभवानं दिल्लीच्या टॉप ४ मध्ये जाण्याच्या आशा मावळल्या. ...