monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
नियमित मोसमी पाऊस उशिरा सुरु झाल्यास, अशा परिस्थितीत पिकांचे नियोजनामध्ये पिकांचे वाण, खत व्यवस्थापन तसेच रोपांच्या प्रती हेक्टर संख्येमध्ये बदल करावा लागतो, अन्यथा प्रती हेक्टरी उत्पादन कमी येते. ...
यंदा मृगाचं नक्षत्राला पावसानं ओढ दिली, त्यामुळे पेरण्यांबद्दल शेतकऱ्यांसह सर्वांनाच काळजी होती. १५ जुलैपर्यंत कापसाची पेरणी करता येते. त्यामुळे कपाशीच्या शेतकऱ्यांनाही काळजी होती. ...
राज्यात १ जून ते दि. १७ जुलै या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३८९.१ मिमी असून या खरीप हंगामात दि. १७.०७.२०२३ पर्यंत प्रत्यक्षात २९४. ६० मिमी ( दि. १७.०७.२०२३ जुलै पर्यंतच्या सरासरीच्या ७६% ) एवढा पाऊस पडलेला आहे. ...