आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
काल दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर विरार पोलिसांना काल रात्री ७. ४३ वाजताच्या सुमारास संजीवनी रुग्णालयातून याबाबत माहिती कळली. त्यानुसार विरार पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून मुलीचे वडील मोहम्मद मुर्तिजा मन्सुरीला अटक ...
रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर VoWi-Fi सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत. ...
पूर्वी लोक झोपेत चालत, आता लोक झोपेत मेसेज करतात. हा नवीनच आजार जगभरातल्या तारुण्याला ग्रासतो आहे आणि आपल्याला असा आजार आहे, हेच त्यांन मान्य नाही. ...