महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
बदलापूरातील घटनेनंतर राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. मात्र त्या पीडित कुटुंबाने जो धक्कादायक अनुभव शेअर केला तो अंगावर काटा आणणारा आहे. ...
महिला अत्याचारावरून राज्यभरात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अकोला दौऱ्यात चिमुकलीच्या बॅनरनं अनेकांचे लक्ष वेधले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. ...
Ban Obscene Web Series on OTT platforms: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रामध्ये जाधव यांनी म्हटले आहे की, भारतीय संस्कृती, सभ्यता, कुटूंब व्यवस्था, नात्यातील संवेदनशीलता नष्ट हाेण्याआधी ओटीटी प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून सुर ...