नगर जिल्ह्याला रामराव आदिक यांच्या रुपाने पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील नेत्यांनी आलटून- पालटून महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सक्षमपणे संभाळली. ही परंपरा जिल्ह्यातील नेत्यांनी टिकवून ठेवली. ...
महाराष्ट्राने देशाला एक नवी दिशा दाखविली आहे. त्यात रोजगार हमी, स्वच्छता अभिमान, सहकारी साखर कारखानदारी, आदींचा समावेश आहे. त्यात भर घालण्यासाठी मंत्र्यांनी काम करावे. आता साठीकडे झुकणारे मंत्रिगण फारसे काही करतील असे वाटत नाही. अपेक्षा आहे ती आदित्य ...
भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे़. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि़४) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले़. ...