बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या दिंद्रुड येथील ओमप्रकाश शेटे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदतीसाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येईल, तसेच राज्य शासनासमोर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल ठेवण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमतला रविवारी औ ...
औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक राहीली. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. ...
गोदावरी नदीला दि. २७ सप्टेंबर रोजी मोठा पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या बॅकवाॅटरचे पाणी खळी व सुनेगाव जवळील पुलावर आल्याने नऊ गावांचा संपर्क तुटला असून नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमधील मृत्यूचे प्रमाण मागील तीन महिन्यांमध्ये झपाट्याने कमी झाले असून शहरात जुन् महिन्यात ५. ९४ टक्के म्हणजेच जवळपास ६ टक्के असलेला मृत्यूदर सप्टेंबर महिन्यात अवघा १. २२ टक्क्यांवर आला आहे. महापालिका प्रशासक आस् ...
या टीव्हीमध्ये सापडणारी लाल रंगाची छोटी डबी एक कोटी रूपयांत विकली जात असल्याचे गावकऱ्यांना कुणीतरी सांगितले आणि तेव्हा पासून जुन्या टीव्हीचा शोध सुरू झाला. ...