धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...
लातूर : जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा ३४.६ मि.मी. पाऊस अधिक झाला असला, तरी जिल्ह्यातील अनेक मध्यम आणि लघु प्रकल्प जोत्याखालीच आहेत. १३२ पैकी फक्त ४६ लघु प्रकल्प भरले असून ८ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ २ प्रकल्प ... ...
विविध वसाहती आणि प्रमुख रस्त्यांवरील हॉटेल आणि दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असल्याचे या विशेष पाहणीत उघड झाले. एकीकडे दिवसेंदिवस कारोनाग्रस्तांची वाढती संख्या प्रशासनाच्या नाकी नऊ आणत असली तरी औरंगाबादकरांना मात्र कोरोनाचा जणू विसरच पडलाय की ...
आवाजामुळे बसलेल्या हादऱ्यामुळे घरातील वस्तू आणि घरासमोरील वाहने पडल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. निंबायती, रामपुरातांडा, न्हावीतांडा, माळेगाव, पिंपरी या गावांमध्येही हादरा जाणवला. ...
नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुक्त रूग्णांची आकडेवारी आता १० हजार १८३ एवढी झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण नांदेड जिल्ह्यात ७४ टक्के असल्याचेही जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले. ...
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांकडून २४०० रूपये घेणाऱ्या तहसील कार्यालयातील खाजगी संगणक चालकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई जालना येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ करण् ...
दि. १ सप्टेंबर रोजी उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या २ हजार ९७९ होती. दि. २१ रोजी ही संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. खाजगी रूग्णालयांमध्ये आता २०० पेक्षा अधिक आयसीयू बेड वाढविण्यात आले आहेत. ...