बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली. ...
व्याख्यानमाला, साहित्यिकांचा सत्कार अशा थाटात दरवर्षी उत्साहात साजरा होणारा मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अगदी साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला. मंगळवार दि. २९ रोजी साहित्य परिषदेच्या ...
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाचा थयथयाट सुरूच असून मंगळवार दि. २९ रोजी दिवसभरात १ हजार २६५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यात २३७, लातूर २१६, उस्मानाबाद २१६, बीड १४६, जालना ११५, परभणी ८२ तर हिंगोली येथे ३६ रूग्ण आढळले. औरंगाब ...
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तीर्थक्षेत्र बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडवे सुरू झाले आहेत. यामुळे परीसरातील भुईकोट किल्ल्यातील नयनरम्य नर- मादी हा धबधबा मंगळवार दि. २९ पासून कोसळू लागला आहे. ...
पतीसोबत फारकत घेतल्यानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी आडकाठी ठरत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना दि. २६ जुलै २०१९ रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी येथे घडली होती. घटनेनंतर तब्बल १४ महिन्यांनी आईसह पाच जणांवि ...
निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यात ती मिळू शकली नाही, आता किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी द्या असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ...
उस्मानाबाद : एका लहानश्या कामाच्या परवानगीसाठी गेलेल्या काही दिव्यांग बांधवांची मने सोमवारी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिंकून घेतली. दिव्यांगांची मागणी ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांचा कलेक्टरी रूबाब सोडून थेट जमिनीवर मांडी ...
जिरोणा येथील महिला ग्रामपंचायत सदस्या व त्यांच्या मुलीचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली. ग्रामपंचायत सदस्या सुनंदा साहेबराव चुनूपवाड (३७ वर्षे) व कविता साहेबराव चुनूपवाड (१७ वर्षे) या दोघी मायलेकी दि. २ ...