आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियानात मालवण पालिकेने सहभाग घेतला असून शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला. ...
सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. ...
गेले तीन सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धडकलेल्या 'ओक्खी' चक्रीवादळाने मच्छीमार बांधवांची अक्षरशः झोपच उडवली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने समुद्रात अंतर्गत बदल झाल्याने उधाणाची स्थिती उद्भवली आहे. खवळलेल्या समुद्रात मच्छीमारांच्या नौका भरकटल्याने मच्छीमारां ...
सिंधुदुर्गनगरी, दि. ४ : ओखी चक्रीवादळाचा कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पोलिसांची गस्तीनौकाही या चक्रीवादळामुळे बुडाली आहे. कोकणातल्या समुद्रांनी रविवारी रात्री रौद्ररुप धारण केलं. मालवण बंदरात उभी असलेली पोलि ...
ओखी चक्रीवादळाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिनांक २ डिसेंबर २०१७ पासून पुढील ४८ तास ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या वादळाच्या प्र ...
वेंगुर्ले तालुक्यात सुरुचे बन व बीच असलेल्या सागरेश्वर मंदिरालगतच्या ३० वर्षांच्या ४० ते ५० फूट उंचीच्या सुमारे ३० झाडांची कत्तल मंगळवारी व बुधवारी करण्यात आली. या तोडीबाबत स्थानिक उभादांडा ग्रामपंचायतीकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने स्थानिक ग्राम ...
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याला नावलौकिक मिळत गेला. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगाराची दालने उपलब्ध झाली. मालवण, तारकर्ली आणि देवबाग ही गाव पर्यटनाचे केंद्रबिंदू राहिली आहेत. ...