महावितरणने २०१४-१५ ते २०१९-२० या पाच वर्षांतील ३० हजार कोटींची महसूली तूट भरून काढण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे सरासरी १५ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. ...
माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली. ...
शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी महावितरण आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत ९ आणि १० जुलै रोजी झालेल्या बैठकीत समस्यांचा पाढाच वाचला. उद्योजकांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन संबंधित प्रशासना ...
शासनाने कृषीपंपांना उच्चदाब वीज वितरणप्रणाली (एचव्हीडीएस) योजनेतून कनेक्शन देण्याची महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली आहे. महावितरणने या योजनेची निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे; पण बाजारभावाच्या तुलनेत महावितरणने जाहीर केलेली दरसूची ही २० टक्क्यांपेक ...