२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Jayant Patil News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीकडून सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. याचसंदर्भात महायुती सरकारने एक कंत्राट काढले आहे, त्यावर जयंत पाटलांनी संताप व्यक्त केला आहे. ...
मुंबईतील ३६ मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत अद्याप मविआमध्ये तोडगा निघाला नाही, तोवर मुंबईतल्या १२ मतदारसंघात हिंदी भाषिकांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मविआच्या प्रमुख पक्षांकडे करण्यात आलेली आहे. ...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह देण्यात आले. हरियाणात पवारांच्या राष्ट्रवादीने तुतारी चिन्हावर एकाला उमेदवारी दिली. ...
Devendra Fadnavis Sanjay Raut: हरयाणा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने मुंबईत जोरदार सेलीब्रेशन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना नाव न घेता लक्ष्य केले. ...
हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपाने चांगलं यश मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. तर काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ...