२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
मविआच्या जागावाटपाच्या बैठकीत त्यासाठी काँग्रेस नेते आग्रही आहेत. त्यातच सरकार येणार या आत्मविश्वासात काँग्रेस नेते आतापासूनच मुख्यमंत्रिपदापासून इतर महत्त्वाच्या पदांसाठी लॉबिंग करत आहेत ...
Maharashtra Assembly Election 2024: काल लागलेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसला अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर काही दिवसांतच विधानसभेची निवडणूक होत असलेल्या महाराष्ट्रातही काँग्रेसच्या अडचणी वाढल ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातरांचे वारे वाहू लागले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छिणारांची संख्या मोठी दिसत आहे. त्यामुळे नाराजी वाढण्याची चिन्हे आहेत, ...
Maharashtra Assembly Election 2024: युती सरकारने मोदी शाह यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले आहेत. राज्यातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ...
PM Modi Maharashtra Vidhan Sabha Elections: हरयाणा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हल्ला चढवला. मुस्लिमांमधील जातींचा विषय येतो तेव्हा काँग्रेस नेते तोंडाला कुलूप लावून बसतात, असे मोदी म्हणाले. ...