२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maha vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा निर्माण झालेला असतानाच आज दिल्लीत महाराष्ट्रातील नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची बैठक झाली. ...
भाजपने पहिली यादी प्रसिद्ध करीत सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विद्यमान दोन आमदारांवरच पुन्हा शिक्कामोर्तब केलंय. ...
Marathwada assembly election 2024: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने मराठवाड्यातील आठ जागा जिंकत आघाडीचा धूरळा उडवला होता. पण, अवघ्या पाच वर्षातच मराठवाड्यातील चित्र बदललं. एकच जागा महायुतीला मिळाली. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विधानस ...
संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाली, त्यामुळे ठाकरे गट भाजपासोबत जाणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...