आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखलच्या तिसऱ्या दिवशी १७ उमेदवारांनी २० नामनिर्देशनपत्रे दाखल केली. यामध्ये कोरेगाव मतदारसंघातून आमदार ... ...
Jintur Assembly Election 2024 Candidates: जिंतूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या मेघना बोर्डीकर महायुतीच्या उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजय भांबळे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्या शरद पवार गटाच्या अर्चना घारे-परब यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली असून, येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...