Amravati : गेल्या तीन वर्षातील आकडेवारी पाहता, राज्यात बालकांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः २०२५ मध्ये हा आकडा २५ हजारांच्या पार गेला असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...
Maharashtra Assembly Budget Session 2026: राज्यातील महायुती सरकार पक्षपाती असून अर्थसंकल्पात जो निधी दिला गेला आहे तो फक्त सत्ताधारी आमदारांना देण्यात आला आहे. त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी निधी दिला, पण विरोधी पक्षातील आमदारांना निधी ...
Mumbai News: मुंबईतील नायगाव बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील ८६४ सदनिकांचा वितरण समारंभ आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सदनिकाधारकांना चाव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले ...
ही केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत येते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे पात्र वारसदारांना एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. ...
राज्यातील उन्हाळी हंगामातील पेरणीचा आढावा घेतला असता, यंदा पेरणीची गती लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ११ मार्च २०२६ पर्यंत राज्यात एकूण २,१२,९३० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. ...