आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाल सलाम, कामगार क्रांती अशा विचारांच्या कम्युनिस्ट पक्षांच्या कामगार संघटना मात्र शहर व जिल्ह्यात फारसा आवाज न करता वेगवेगळ्या क्षेत्रात वाढत होत्या. ...
deshi govansh sanman yojana महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत गोशाळा व गोवंश संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना जाहीर केली आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांत वाढलेला गारठा आता कमी होताना दिसत आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्यानं थंडीची लाट ओसरली असून दिवसाचे तापमान चढ-उतार अनुभवत आहे. येत्या ४८ तासांत मात्र पुन्हा एकदा गारवा वाढू शकतो असा हवाम ...