कारवाई केली, एवढ्यावर प्रशासनाची जबाबदारी संपत नाही; त्यांच्या पुनर्वसनाचीही जबाबदारी प्रशासनाची आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी यंत्रणेला सुनावले. ...
देव आणि धर्माच्या नावाखाली चमत्कार करणाऱ्या बुवा-बाबां-मांत्रिकांकडून सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी, बुवाबाजीला सुरुंग लावण्यासाठी चमत्कार करण्याचा दावा करणाऱ्यास, चमत्कार दाखवा १ लाख मिळवा, असे आव्हान दिले. ...
जमिनीच्या वादांमुळे गावांमध्ये भांडणे होणे सर्वश्रुत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी गावाने एकत्र येऊन पाणंद रस्त्यांसाठी स्वतःच्या जमिनी आणि श्रमदान देऊन एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. ...