लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोकण

कोकण

Konkan, Latest Marathi News

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
Read More
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादन मोबदल्यासाठी मुंडन - Marathi News | Mumbai-Goa highway to get compensation for land acquisition in four-lane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादन मोबदल्यासाठी मुंडन

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने येथील उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी शशिकांत हरेकर (रा. कामथे खुर्द) यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. ...

अंत्योदयच्या धान्य वितरणाला कात्री, रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रम - Marathi News | Clown to Antyoday's grain distribution, confusion in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अंत्योदयच्या धान्य वितरणाला कात्री, रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रम

दोन माणसे असतील तर दहा किलो धान्य आणि तीन किंवा जास्त माणसे असतील तर ३५ किलो धान्य असा अजब निकष सध्या सरकारने लावला आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेबाबत सध्या रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रमाचे चित्र निर्माण झाले आहे. ...

देवगड तालुक्यात उपसरपंचपद मिळविण्यासाठी रस्सीखेच - Marathi News | Rascikech to get the post of Deputy Chief Minister in Devgad taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड तालुक्यात उपसरपंचपद मिळविण्यासाठी रस्सीखेच

देवगड तालुक्यामध्ये ३० ग्रामपंचायतींवर सरपंचपदाची निवडणूक झाली होती. आता उपसरपंच पदासाठी इच्छुक असलेले सदस्य आपल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मनधरणी करून आपल्याला उपसरपंचपद मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ...

कवितांचा कणकवलीत जागर, आवानओल प्रतिष्ठानचे आयोजन - Marathi News | Organizing Jagaar, Shreevanol Pratishthan in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कवितांचा कणकवलीत जागर, आवानओल प्रतिष्ठानचे आयोजन

तुला आदरांजली म्हणून त्याच उजेडात लिहिली एक कविता की, तुझ्या माझ्या ओल्या जखमांची सरणात होत गेली राख, कविवर्य आ. सो. शेवरे यांची अशी आशयघन कविता अ‍ॅड. विलास परब यांनी सादर केली .   ...

त्या निर्णयाचा फेरविचार व्हावा : तलाठी महासंघाचा निर्णय - Marathi News |  Let's consider that decision: Talathi Mahasangh's decision | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :त्या निर्णयाचा फेरविचार व्हावा : तलाठी महासंघाचा निर्णय

तलाठी तसेच मंडळ अधिकारी स्तरावरुन ग्रामीण भागातील लोकांना देण्यात येणारे विविध दाखले न देण्याचा निर्णय तलाठी महासंघाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी याबाबत जिल्हाधिकारी पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे. तसे ...

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणमधील समस्या सोडविण्याची मागणी - Marathi News | Demand for problem solving in Sindhudurg municipal authority | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणमधील समस्या सोडविण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी शहराच्या उभारणीस २५ वर्षे झाली. मात्र या सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील समस्या कायम आहेत. या समस्यांकडे शिवसेनेचे ओरोस ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य लक्ष्मीकांत परब यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे लक्ष वेधत या समस्या लवकरात ...

रत्नागिरीत कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या रथासमोर साकारणार रांगोळी - Marathi News | Rangoli to present Kartiki Ekadashi in Ratnagiri before the chariot of Panduranga | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या रथासमोर साकारणार रांगोळी

प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरातील कार्तिकी एकादशी उत्सव यावर्षी विशेष असणार आहे. आषाढी एकादशीच्या वारीत माऊलींच्या रथासमोर रांगोळी काढत जाणारी व गिनीज बुकमध्ये नोंद झालेली रांगोळीकार राजश्री जुन्नरकर पांडुरंगाच्या रथासम ...

वीज समस्या सोडवण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकांची होणार नियुक्ती - Marathi News | Appointment of village engineers to solve power problem | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वीज समस्या सोडवण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकांची होणार नियुक्ती

तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण भागात महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या  काही सेवा ग्रामपंचायतींनी फ्रन्चायझी म्हणून काम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...