कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
काजू पीक लागवडीनंतर उत्पादनासाठी फारसा खर्च करावा लागत नाही, हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. आंब्याप्रमाणे बदलत्या हवामानाचा परिणाम काजू पिकावर होत आहे. ...
कोकण किनारपट्टी भागात चेकपोस्ट तसेच संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी गस्त वाढवली असून चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाची चौकशी करुन तपासणी केली जात आहे. ...
पांढरं सोनं म्हणून अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे. पर्यावरणात होणाऱ्या प्रतिकूल बदलामुळे आणि विविध कीडरोग समस्यांनी हापूस आंब्याप्रमाणे काजू पीकही ग्रासले आहे. ...
Maharashtra Weather Update : विदर्भात सूर्य कोपला आहे. सोमवारी चंद्रपूर हे जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले. येथे एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे येत्या ५ दिवसात विदर्भात आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात मार्च महिन्याच्या मध्यापासून अनेक बदल होत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी अवकाळीचे ढग तर कधी उष्णतेत वाढ अशी परिस्थिती दिसत आहे. परंतु आता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा ...
कोकणासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधून आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने सोलापूरच्या बाजारपेठेत हापूससह अन्य प्रजातीच्या आंब्यांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी घसरले आहेत. ...
Amba Prakriya आंबा फळापासून टिकाऊ पदार्थ तयार करण्याच्या व्यवसायात मोठी संधी आहे. घरगुती व्यवसायातून महिलांनासुध्दा अर्थार्जनही करता येईल तसेच यात महिला बचत गट चांगला व्यवसाय करून अर्थार्जन करू शकतात. ...