कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
आपण शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त खोडसाळ व गैरसमज निर्माण करणारे आहे. आपण राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहोत त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढविणार असल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी लोकमतला दिली. ...
खेर्डी येथील विनोद भुरण यांच्या कातळवाडी येथील क्वारीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये मगर आढळली. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला पकडले. ही मगर मादी जातीची होती. तिचे वय १ वर्ष तर लांबी १२५ सेमी. होती. खेर्डी येथील भुरण यांच्य ...
पडझड होत असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहिरीची पाहणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी करीत विहिरीची तत्काळ दुरूस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव ...
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी होत असून या लोटांगण उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मंदिराकडे जाणा ...
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्या ...
कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री मौनीनगर येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झालेल्या के. पी. पाटील यांची कोल्हापुर येथे भेट घेवून माजी आमदार विजय सावंत यांनी त्यांचा सत्कार केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोमवार ३0 आॅक्टोबर रोजी सिंंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सिंधुदुर्गनगरीतील शरद कृषी भवनमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा होणा ...
पारंपरिक मच्छिमारांच्या संघर्षमयी लढ्यानंतर राज्य शासनाने अतिरेकी मासेमारीवर निर्बंध आणणारा अध्यादेश पारित केला. त्यानंतर काही काळ पारंपरिक मच्छिमारांना अच्छे दिन दाखविणारा गेला. ...