भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता ...
सीमेवर पाकिस्तान रेंजर्सच्या मदतीने दहशतवादी सतत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. मात्र, या दहशतवाद्यांचा हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत असून भारतीय सुरक्षा दलाचे जवान त्यांचा खात्मा करत आहेत. ...
ज्या गाडीत आयईडी सापडले, ती एक पांढऱ्या रंगाची सॅन्ट्रो कार होती. या गाडीत दुचाकीची नंबर प्लेट होती, ती कठुआची असल्याचे समजते. संरक्षण दलाला चुकवून मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र, तो आपल्या जवानांनी उधळून लावला. ...
कोरोना रोखण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे गरजेचे आहे. राजौरी येथील एका कुटुंबाला त्यांच्या घोड्याला इतर प्राण्यांपासून वेगळं ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...