इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL has been moved to UAE for this season : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ऑनलाईन पद्धतीने विशेष वार्षिक सभा आज पार पडली आणि त्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील ( IPL 2021) उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवणार असल ...
कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व मध्यांतरानंतर स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. आता उर्वरित ३१ सामने यूएईत १९ किंवा २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
भारतीय युवा खेळाडूंसाठी आयपीएल स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ ठरतं. दरवर्षी या स्पर्धेतून आपल्याला नवनवे युवा खेळाडू मिळत असतात. स्पर्धेत जवळपास प्रत्येक सामन्यात काही मनोरंजक आणि थरारक गोष्टी देखील अनुभवयला मिळतात. आयपीएलमध्ये बंदीची कुऱ्हाड कोसळलेल्या अ ...
मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL) सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सनं ( MI) सर्वाधिक ५ वेळा आयपीएल जेतेपदं नावावर केली आहेत. मागील आठ वर्षांत MIनं पाच जेतेपद पटकावली. याशिवाय त्यांनी तीन वेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश क ...
भारताचा युवा गोलंदाज आवेश खान यानं आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिल्ली कॅपिटल्सच्या या खेळाडूची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. जाणून घेऊयात... ...