सध्या लग्नसराईमुळे बसस्थानक व रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अपुऱ्या बसमुळे मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे खाजगी वाहनांची सध्या चंगळ सुरू असून दुप्पटीने प्रवासभाडे वसूल केले जात असल्याचे चित्र आहे. ...
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील गरोदर मातांना प्रसूती काळात बुडित मजुरी दिली जाते. हिंगोली जिल्ह्यातील ४१८० लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर ४ हजार रूपयांप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र तसेच कृषी विज्ञान व कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व चाचणी (एमएचटी-सीईटी-२0१८) परीक्षेसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी गैरहजर ६४ अधिकारी-कर ...
शहरातील रिसाला बाजार भागात असलेल्या सिरेहक शहा बाबा दर्गाह सर्वदूर प्रसिद्ध आहे. दरवर्षी या ठिकाणी संदल मिरवणुकीसाठी जिल्ह्यासह बाहेर गावावरुन भाविक येतात. दर्गा परिसरात आल्यानंतर वयोवृद्ध बाबांच्या चमत्कारांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. या ठिकाणी अ ...
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात२६ एप्रिल रोजी कपाशीवरील शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. ...
येथे डेंग्यूसदृश्य आजाराचा रुग्ण आढळला असून वसमत येथे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर ठिकठिकाणी नाल्या दुर्गंधीने तुंब भरलेल्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून डेंग्यूसदृश्य आजाराचा प् ...
जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. ...