आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध मागील काही दिवसांपासून बाळापूर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तरीही अवैध धंदे सुरू असल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या, ...
सरकारने आरक्षण नाही दिलं तर आपण ते मिळवू, जर तुम्हीच लढाई अर्ध्यावर सोडून आत्महत्या करत असाल तर हे आरक्षण काय कामाचे, असा सवाल उपस्थित करत तिरडीवरचे आरक्षण आम्हाला नकोय, असे म्हणत ‘मराठ्यांनो, आरक्षणाची लढाई सुरू आहे, हिंमत ठेवा, आत्महत्या करू नका’ अ ...
येथील पंचायत समिती कार्यालयात ९ आॅगस्ट रोजी लागलेल्या आगीत पाच लाख रुपायांचे नुकसान झाले. आगीत वनराई बंधारे तयार करण्यासाठी खरेदी प्रकरणात अनियमिता झालेल्या जवळपास ९० हजार रिकाम्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत. तिन दिवसानंतर रविवारी ही आग आटोक्यात आली ...
जागतिक आदिवासी दिनानिमत्त १२ आॅगस्ट रोजी कळमनुरी ते हिंगोली या महामार्गावरून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव रॅलीत सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या रॅलीत महिला, पुरूष व युवक मोठ्या संख्येने सहभागी ...
महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीचा प्रवास आनंददायी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यसाठी राज्य परिवहनने बसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘वायफाय’ सेवा सुरू केली. मात्र सध्या बसमध्ये बसविण्यात आलेले व ...
जिल्ह्यातील प्रत्येक क्रियाशील सभासदापर्यंत पोहोचून एक बुथ व २५ युथ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले. ...
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ ११ आॅगस्ट रोजी संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्या ...
महिला व बालकलयाण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या २५१ ग्राम बालविकास केंद्रात दाखल ४४४ तीव्र कुपोषितांपैकी २२३ बालकाचे वजन वाढले आहे. तर २४ बालके कुपोषणातून बाहेर पडली आहेत. जवळपास एक महिन्यात बालकांमध्ये ही सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमा ...