Sadhvi Ritambhara News: रामोत्सव कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना साध्वी ऋतुंभरा यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने आता ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. यामधील दोन कुटुंबासाठी ठेवून दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेला दिली प ...
सुधीर सिंह म्हणाले, प्रत्येक अजानच्या वेळी याच पद्धतीने लाउडस्पीकरवरून हनुमान चालीसा पठण केले जाईल. याच बरोबर आपला हेतू हिंदू-मुस्लीम सौहार्द खराब करणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
राजस्थानातील करौली येथे नवसंवत्सर अथवा गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू संघटनांनी काढलेल्या दुचाकी रॅलीवर दगडफेक झाली. यानंतर, येथे तणावाचे वातावरण आहे. ...
ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं केलीत. ज्यांनी पापच केले नाही मग ईडी नोटीस येवो किंवा अन्य काही मी भीक घालत नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली. ...
ते म्हणाले, 'वर्ष 2029 किंवा 2034 अथवा 2039 मध्ये मुस्लीम पंतप्रधान होईल. जर एकदा का मुस्लीम पंतप्रधान झाला तर पुढच्या 20 वर्षांत 50 टक्के हिंदूचे धर्मांतरण होईल, 40 टक्के हिंदूंची हत्या होईल आणि उरलेले 10 टक्के निर्वासितांच्या शिबिरांत अथवा दुसऱ्या ...
BJP Ashish Shelar Slams Thackeray Government : हिंदू नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. ...
मौलाना काही लोकांना संबोधित करताना म्हणाले, 'आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केले आहे, यामुळे देवाची शपथ, तुम्ही नष्ट व्हाल, आमचं अस्तित्व संपणार नाही.' ...