आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न समारंभाहून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कंझरवाडा परिसरात घडली. दरम्यान, उष्माघात आहे की काय हे आताच स ...
डोकेदुखीबरोबर काहींना ओकार्याही होतात. अर्धशिशीने त्रस्त झालेल्या व्यक्तींमध्ये जवळजवळ 60 % स्त्रिया असल्याचे आढळून आले आहे. अर्धशिशीचा अॅटॅक येण्याचीही काही कारणं आहेत. ...
विजयकुमार सैतवालवैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा गाजावाज करीत जळगावात वैद्यकीय संकूल (मेडिकल हब) उभारण्याचा तयारी सुरू आहे. मात्र रुग्णांना आवश्यक बाब असलेले औषधीच उपलब्ध करून दिली जात नसल्याने तसेच पुरेसे वैद्यकीय अधिकारी मिळत ...
करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो. तसंच यात हा आरोग्यासाठीही मोठा गुणकारी आहे. चला जाणूल घेऊया या फळाचे फायदे. ...