अनेक रिसर्चमधून आणि तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे की, आता पुढील काही वर्ष या व्हायरससोबत आपल्याला जगावं लागेल. अशात यापासून सुरक्षित राहण्याचे उपाय सर्वांनाच माहीत असले पाहिजेत. ...
जिल्ह्यात सद्यस्थितीत जेवढ्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे, त्यापेक्षा अधिक संख्येने व्यक्ती उपचाराअंती बरे होत आहेत. जिल्ह्यात ३ एप्रिलला हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्यानंतरच्या ८१ दिवसांत ४४६ पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. मात्र, ...
आजाराचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो. यामध्ये मधूमेहासह विविध चाचण्या करून घेतल्या जातात. डॉक्टरांनी केलेल्या सूचनेनुसार आणि त्यांनीच सांगितलेल्या लॅबमध्ये रुग्ण चाचण्या करून घेतात. शहरातील क ...
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर केल्यामुळे हे अॅप सर्वसामान्य नागरिकांसाठी अस्त्रासारखे काम करते. जोपर्यंत कोरोनावर लस निर्माण होत नाही, तोपर्यंत कोरोना आजारावर मात करण्यासाठी सामाजिक सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छता पाळणे, वारंवार हात धुणे, ...
जिल्ह्यामध्ये बाहेरुन येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे तसेच प्रवास करणाºयांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाºयांना गृह विलगीकरणात किंवा संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवले जात आहे. सध्या कोरोनाची अनेकांना लक्षणे दिसत नसून प्रत्येकाची चाचण ...