शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे व मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण समाधाकारक वाढले असून, शुक्रवारी नाशिक शहरात पाच तर ग्रामीण भागात तिघे जण दगावले आहेत. मात्र ६२७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ...
मालेगाव शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मनपातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अन्यथा शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती मनपा आय ...
फळं आणि भाज्यांचे आपापले वेगळे फायदे आहेत. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, वजन कमी करण्यासाठी फळं अधिक खावीत की भाज्या? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर.... ...
सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. गावागावातील सामान्य जनता दहशतीखाली वावरताना दिसत आहे. ग्रामस्थांना वेळीच आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न केले जाते. शिवाय गावातील कोणताही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये याची दक्षता घेतली जात ...