राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करणाºया आयोगाच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगितीस नकार दिल्याने ज्यांनी पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांचे सदस्यत्व तत्क ...
निवडणुकांचे उमेदवारी अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरले जातात. अर्ज भरण्यासाठी ठराविक मुदत दिलेली असते. मात्र, मुदतीच्या अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सार्वत्रिक मानसिकता निवडणूक यंत्रणेवर ताण आणत असते. ...
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरूमपल्ली ग्राम पंचायतीची २० वर्षांपासून निवडणूक झाली नव्हती. निवडणूक कार्यक्रम वेळोवेळी जाहीर करूनही नागरिकांच्या प्रतिसादाअभावी कोरमपूर्ती होत नव्हती. यंदाच्या मे महिन्यात पोट न ...
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांचा होणारा घोळ मिटविण्यासाठी राज्यस्तरावर एकच पॅटर्न लागू करण्याचा सरकारचा विचार असून, त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...
अहेरी तालुक्यातील कुरूमपल्ली हे गाव अतिशय संवेदनशील आहे. या गावात नक्षल्यांची दहशत असल्याने सरपंच पदासाठी कुणीही नामांकन सादर करीत नव्हते. २० वर्षांपूर्वी जोगी तलांडी हे सरपंच बनले होते. तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर त्यांची मुलगी मैनी जोगी तलांडी ...
बार्शी : तालुक्यातील ११५ ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या असून, जिल्ह्यात बार्शी तालुक्याने आघाडी घेतल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील ४०२ पेपरलेस ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ११५ पेपरलेस ग्रामपंचायती बा ...
तालुक्यातील बहुतांश गावे नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त भागात आहेत. या गावांमध्ये शासकीय योजना पोहोचत नाही. तसेच सोयीसुविधांचाही लाभ नागरिकांना मिळत नाही. ही समस्या जाणून ग्राम पंचायत मल्लमपोड्डूच्या वतीने ग्राम पंचायत आपल्या दारी हा उपक्रम सुरू करून नागर ...