राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट निधी योजनेंतर्गत सुमारे ६ कोटी १२ लाख ७२ हजार रुपयांचा निधी आरटीजीएसद्वारे ग्रामकोष समितीच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. ...
सिन्नर : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र असे असतानाही भाजपच्या विजयाचा ग्रामीण भागात जल्लोष नाही. ईव्हीएम बद्दल अनेक उलट-सुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात लोकशाहीवरच संशय निर्माण होऊ लागला आहे. हा संशय दूर क ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह एकूण ५३ ग्रामपंचायतींच्या ८२ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २३ जूनला मतदान होणार आहे तर २४ जूनला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी प्रशासन ...