राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामीण भागात कार्यरत ग्रामपंचायतींनी स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने केलेल्या कामांचे मूल्यमापन करणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता विभागीय पुरस्कारांची घोषणा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गुरुवारी केली असून, त्यात नाशिक जिल्ह्णातील दोन ग्रामपं ...
शिंगणापुरातील अतिक्रमणामुळे मोकळी जागा कोठेही राहणार नाही. यामुळे ठिकठिकाणी गर्दी, गोंगाटात वाढ होणार आहे. भविष्यात ही परिस्थिती भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. याकडे सर्वांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. ...
देवळा : देवळा नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सर्व सभापती पदाच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी काम पाहिले. ...
सर्वितर्थ टाकेद : महाराष्ट्र केसरी पहिलवान हर्षवर्धन सदगीर व त्याच्या आई वडिलांचा शेनीत या गावी जय बजरंग बली तालीम संघ ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. ...