राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : कोरोना साथींच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचाळेचे ग्रामस्थ सरसावले आहे. ग्रामस्थही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहे. या पूर्वी मागील आठवड्यात ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (कहांडळवाडी) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ...
मुंजवाड : महाराराष्ट्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात तीन वेळा रोग नियंत्रक फवारणी करून गावात संचारबंदीचे पालन शंभर टक्के करण्यात येत आहे. मात्र आजही शहरांमध्ये अनेक ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन होताना दिसत ...
नायगाव : कोरोनाच्या संसर्गाचा गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश बंद करून शंभर टक्के लॉकडाउन नायगावकर यशस्वी करत आहे. ...