राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
Coronafree Gram Panchayats will get lakhs of prizes : पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत. ...
मेशी : कोरोना काळातील ऑक्सीजन वायुचे महत्व आणी हा वायु झाडांपासून मोफत आणि मुबलक प्रमाणात मिळतो याविषयीची जनजागृती नागरिकांमध्ये व्हावी आणी झाडांचे महत्व काय आहे याचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचला पाहीजे या उद्देशाने मेशी येथील शिवसेना शाखेच्या वतीन ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याचे मुख्य भात पिकांचेदेखील भारपूर प्रमाणात झालेल्या नुकसानीचे संबंधित अधिकारी व तलाठ्यांमार्फत पंचनामे केले. ...
जळगाव नेऊर : कोरोना विषाणुच्या सावटामुळे या वर्षी शिवशंभु भक्तांना रायगड येथील शिवराज्यभिषेक सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही. परंतु निराश न होता येवला तालुक्यातील कोटमगाव विठ्ठलाचे येथे शिव शंभु एकत्र येत वृक्षरोपणाचे आयोजन करत कोरोणा प्रतिबंधात्मक ...
जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथे शिवराज्याभिषेक सोहळा जुनी शेमळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उत्साहात साजरा करण्यात आला. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली शेलार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवशक राजदं ...
कळवण : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन कळवण शहरात उत्साहात साजरा करण्यात येऊन एस टी बस स्थानक परिसरातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आल ...