गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीने निवडून दिलेल्या सरपंचालाच प्रशासक म्हणून नेमणे गरजेचे आहे. प्रशासक नियुक्तीमुळे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला' ही खीळ बसली आहे. ...
Post Office Saving Schemes: बचत खात्यांवर अधिक परतावा देण्याच्या बाबतीत भारतीय पोस्ट ऑफिसनं मोठ्या बँकांना मागे टाकलं आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम ज्यात मिळतोय मोठा परतावा. ...
जयगड बंदर येथे उभारण्यात आलेल्या एफ.एस.एस.ए.आय (FSSAI) लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार असून प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवे दालन खुले होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र सागरी मंडळाचे संचालक परशुराम पाटील यांनी केले ...
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सध्या निसर्गाचा कोप नाही, तर रानटी हत्तींचा अघोषित 'कर्फ्यू' सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून विखुरलेला हत्तींचा कळप आता पुन्हा एकत्रित झाला असून, त्यांनी आपला मोर्चा थेट काजू बार्गाकडे वळवला आहे. ...
केंद्र सरकारने देशांतर्गत साखर बाजारपेठेत साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी देशातील कारखान्यांसाठी अतिरिक्त ५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. यामुळे साखरेच्या दरात फारशी वाढ होणार नसली तरी देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत ह ...
कोकणची शान आणि बागायतदारांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या हापूस आंब्यावर यंदा निसर्गान घाला घातला आहे. आंब्याला भरघोस मोहोर आला खरा; मात्र फळधारणा होण्यापूर्वीच हा मोहोर काळा पडून जळून खाक होत आहे. डोळ्यांदेखत सोन्यासारखा मोहोर मातीत मिसळताना पाहून ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि रेशन दुकानांमधून होणाऱ्या धान्याच्या अपहाराला लगाम घालण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये बायोमॅट्रिक ई-पॉस मशीनसोबतच इलेक्ट्रॉनिक वजनकाट ...