आजच्या आधुनिक काळात शेतीसोबत पूरक उद्योगांचा विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करून पुरेसा नफा मिळत नाही हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. ...
केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला भेट देऊन कांदा पिकाबाबतच्या विविध बाबींची माहिती जाणून घेतली. कांदा वाहतुकीसाठी रॅक सुविधा वाढविण्याची तसेच निर्यातबंदी न करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. ...
मंगळवारी सायंकाळी आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे. ...
Pune Firing News: गोळीबाराची घटना घडली ते ठिकाण कोथरुड पोलीस स्टेशनपासून चालत दिड ते दोन मिनिटाच्या अंतरावर आहे, मात्र पोलीस घटनास्थळी अर्ध्या तासाने आले ...
Tukadebandi Kayda सुमारे ५० लाख दस्त नियमित होतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तुकडेबंदी कायद्याची कार्यपद्धती निश्चित झाल्यानंतर एक-दोन गुंठे जमिनीची खरेदी-विक्री होणार आहे. ...