आपल्या पश्चात मालमत्तेचे वाटप कसे व्हावे, यासाठी अनेकदा पालक साध्या कागदावर हाताने लिहून (हस्तलिखित टिपण) त्यावर स्वाक्षरी करतात. पण, असे मृत्युपत्र कायदेशीरदृष्ट्या वैध असते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचेच सविस्तर उत्तर जाणून घेऊया आज. ...
Umed Scheme : राज्यातील ग्रामीण महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून उद्योजकतेची नवी क्रांती घडवून आणली आहे. 'उमेद' अभियानामुळे राज्यातील तब्बल ७३ लाख महिलांनी व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून त्यापैकी २६ लाख महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत. बचतगटांच ...
देशात या कालावधीत प्राप्त अर्जांपैकी एकूण ५ लाख ५७ हजार २२४ घरगुती ग्राहकांकडे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले. त्यांपैकी १९ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात बसविण्यात आले. ...
सत्तारूढ महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेचे या विधेयकाला पूर्ण समर्थन असेल. मात्र, हे विधेयक अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करण्यास आणल्याचा आरोप सपाचे आ. रईस शेख यांनी केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार) काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे असेल. ...