आधुनिक काळात, या व्यवसायांमधील लोकांना अनेकदा आर्थिक अडचणी, संसाधनांचा अभाव यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मोदी सरकारनं १७ सप्टेंबर २०२३ रोजी ही योजना सुरू केली. ...
shetkari bhavan yojana update राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी शेतकरी भवन बांधणे. ...
kanda niryat राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ५५ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन वाढले असले तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहेत. ...
GST 2.0 Changes From 22nd Sept: सीबीआयसीनं २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी स्लॅब लागू झाल्यावर विविध वस्तू आणि सेवांच्या कर आकारणीचे स्पष्टीकरण देणाऱ्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची (FAQ) यादी जारी केली आहे. ...
Santra Prakriya Kendra अमरावती, नागपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात संत्र्यांचे उत्पादन केंद्रीत आहे. संत्रा फळाचे सुमारे २५ ते ३० टक्के नुकसान काढणी पश्चात होते. ...
pik nuksan bharpai ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...
देशी कोंबडीपालन हे ग्रामीण भागात फारच फायदेशीर आणि कमी सुरू करता येणारा व्यवसाय आहे. देशी कोंबड्या कमी देखभालीत, कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने वाढतात. ...