महाराष्ट्रात राज्यात गेल्या १० ते १५ वर्षापासुन अंजीर हे एक महत्वाचे पीक बनले आहे. भारत देशामध्ये अंजीराची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटका व तमिळनाडु या राज्यात केली जाते. ...
ड्रॅगन फळाचा गर, साल, बिया, फुलांच्या कळ्या आणि वाळलेली फुले आणि खोड अत्यंत पौष्टिक असतात, ज्यामध्ये शक्तिशाली बायोएक्टिव्ह संयुगे, फायबर, व्हिटॅमिन-८, कॅल्शियम आणि फॉस्फरस, आदी पौष्टिक पदार्थ असतात. ...
परभणी जिल्ह्यातील दैठणा या गावातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी अनंत कच्छवे यांनी पेरू लागवडीतून लाखोंचे उत्पन्न घेत आर्थिक प्रगतीचा मार्ग निवडला आहे. (Guava Cultivation Success Story) ...
स्थलांतर रोखत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्यदर्शन शेतकरी गटाच्या (Farmer Group) माध्यमातून कात्री (ता. धडगाव) येथे सीताफळ प्रक्रिया उद्योग (Food Processing) सुरू झाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध पदार्थ तयार केले जात असून ते देशभरातील व्या ...
चिंच (Tamarind) हे एक अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेले आरोग्यदायी फळ (Healthy Fruit) आहे. ज्याचा उपयोग प्राचीन आयुर्वेदापासून केला जातो. तर ब्रह्मसंहिता या ग्रंथात देखील चिंचेच्या औषधी (Medicine) गुणांची वर्णनं केली गेली आहेत. चिंच आपल्या आंबट च ...
फळझाडांची अभिवृद्धी बियाणांपासून केल्यास अशी झाडे उंच वाढतात व फळे धरण्यास अधिक कालावधी लागतो. तसेच त्यापासून मातृवृक्षासारखी चांगली फळे व उत्पन्न मिळत नाही. ...
कागदी लिंबाला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. म्हणून हा बहार घेणे व्यवसायिक दृष्टीकोनातून जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे बागायतदारांचा कल हस्त बहार घेण्याकडे आहे. ...
भिलावा, बिब्ब्याच्या तेलाचा कॅन्सरवरील औषधात उपयोग होतो. विविध डाय - रंगनिर्मितीसाठीही हे तेल वापरले जाते. यामुळे परिसरातील आदिवासी बांधवांना दरवर्षी गोडंबीपासून रोजगार उपलब्ध होतो. (Godambi) ...