जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असून २८ तेंदूपत्ता युनिट आहे. तसेच या जंगलामध्ये मोहा वृक्षाचे प्रमाण देखील अधिक आहे. यंदा मागील दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत जंगलात लावलेल्या वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपदा जळून राख झाल्याची धक्कादायक बाब पुढे ...
Forests fire जंगलांना दरवर्षी लागणाऱ्या आगी आणि त्यावर कायमस्वरूपी नसलेल्या उपाययोजना यामुळे वन आणि वन्यजीव भयाच्या सावटात आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर जंगलांना विविध कारणांनी आगी लागतात. बरेचदा आगीची कारणे सापडतच नाहीत. मात्र यात वन्यजीवांचे आ ...
खितौली, मगधी, ताला या तीन जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात ही आग हळूहळू पसरली. या आगीमुळे जंगलातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले असून लहान जीव, जंतू, पक्षी, प्राणी जळून भस्मसात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या कुठल्याही विश्रामगृह किंवा संकुलात मांसाहारी जेवणावर पूर्णत: बंदी आहे. तो एक मोठा गुन्हा असताना, निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा हट्ट हा मटणाचे जेवण व दारू यासाठीच असायचा. ...
पावसाळी पाण्याचा निचरा होण्याच्या नावाखाली महापालिकेने शहरात २२ नाल्यांचे तब्बल ९५ कोटींचे बांधकामाचे कंत्राट एकट्या मे. आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारास पालिकेने दिले आहे. ...
जिल्ह्यातील प्रामुख्याने निफाड, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत बिबट्याकडून मानव हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन प्रभावी जनजागृती करण्यावर या दोघांना भर द्यावा लागणार आहे. ...